अकोल्यात आज रातरागिणी एकवटून करणार 'नाइट वाॅक', 'मिळूनी साऱ्या जणी' करणार काळोखावर मात
अकोला :  दिव्य मराठीच्या 'मौन सोडू चला बोलू' अभियानांतर्गत 22 डिसेंबर रोजी अशोक वाटिका ते अशोक वाटिका चौक नाइट वॉक आयोजित केला आहे. उद्घाटन रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान अशोक वाटिकेतील सभागृहात होईल. या नाइट वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो रातरागिणी सज्ज झाल्या आहेत. या नाइट वॉकमध…
संपत्तीच्या वादातून काँग्रेस नेत्याने केली मुलाची गोळी झाडून हत्या
अकोला -  संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. ही घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये घडली. मृतक मनीष भारती असून मारेकरी त्याचे वडील बाबा भारती आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिस अधिकारी उ…
मुलींनाच शपथ का..? त्यापेक्षा मुलींना त्रास देणार नाही, अशी शपथ मुलांना द्यायला हवी- पंकजा मुंडे
अमरावती-  आज प्रेमाचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे तरुण-तरुणींमध्ये खूप आकर्षण असते. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनेकजण आजच्या दिवसाची वाट पाहत असतात. पण, अमरावतीच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना अजब शपथ देण्यात आल्याची घटना घडली आहे. 'मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही,' अशी शपथ …
डाॅ. आंबेडकर जयंती घराघरात साजरी करावी : अॅड. प्रकाश आंबेडकर
अकोला.  महात्मा ज्योतिबा फुले जयंती व १४ एप्रिलची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा एकत्रितरित्या समुहाने बाहेर येवून साजरी करू नये. कोरोनाचा धोका वाढेल, असे कोणतीही कृती करू नये, घराघरांमध्ये जयंती साजरी करावी, जयंतीनिमित्त जे पैसे जमा झालेत, ती रक्कम सफाई कामगार, आरोग्य सेवक असे जे घटक कोरोनाच्या …
ज्वालामुखीच्या तोडावर
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर क्षेत्रामध्ये मोठमोठ्या इमारती तसेच औद्योगिक कारखान्यांमध्ये आगींची मालिका सुरू आहे. डोंबिवलीतील रसायनांच्या कारखान्यात झालेले अग्नितांडव आणि स्फोट हे तर भयावह होते. मुंबई व उपनगरांनंतर उर्वरित मुंबई महानगर क्षेत्र हे लोकसंख्या व व्यापारउदिमाच्या दृष्टीने वेगाने…
शिक्षण संस्थाना गणवत्तापणाशक्षणाकडे लक्ष द्याव- उदय सामत
मुंबई : शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयांची संख्या वाढविण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारणेकडे | लक्ष द्यावे. उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु करुन | विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध करून देता येईल का याकडे अधिक लक्ष द्यावे, असे उच्च | व तंत्रशिक्षण मंत…